33 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024
घरविशेष

विशेष

कोविड काळातही भारतीय डेअरी उत्पादनांना परदेशात मागणी…५५० कोटींच्या निर्यातीची नोंद!!

कोविड काळात भारताच्या दुग्धजन्य पदार्थांनी  ५५० कोटी निर्यात नोंदवली आहे. ११० देशांमध्ये ही निर्यात करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक निर्यात संयुक्त अरब अमिराती देशात...

कम्युनिस्टांचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड!

केरळच्या कम्युनिस्ट सरकारने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पण हे करताना त्यांनी स्वतःच्या ढोंगीपणाचा बुरखा स्वतःच फाडला आहे. कारण स्वतःच्या राज्यात एपीएमसी अस्तित्वातच नसताना...

मतदारांसाठी काहीही… ममता बॅनर्जी नाचल्या!

प.बंगालमध्ये निवडणुकांचा माहोल आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली खुर्ची टीकवण्यासाठी हीरीरीने प्रचारात उतरल्या असून संगीत महोत्सवात त्या लोकाग्रहास्तव चक्क नाचल्या. लोकांना त्यांचे एक वेगळेच...

अमेरिकेच्या सैन्य पुरस्काराने मोदींचा गौरव!

'लिजन ऑफ मेरिट' हा अमेरिकन सरकारचा महत्वाचा सैनिकी पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर...

अखेर नागा फुटीरतावाद्यांनी हत्यारं टाकली…शांतीवार्तासाठी प्रस्ताव!

नागालँडच्या 'नॅशनल सोशालिस्ट कौन्सील ऑफ नागालँड' (खापलांग गट) या फुटीरतावादी समूहाने युद्धविराम जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी संपर्क करून त्यांनी चर्चेचा प्रस्ताव दिला...

पिके, सीके सब फिके है….नरोत्तम मिश्रांचा हल्लाबोल!

भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना प्रत्युत्तर देताना ते बोलत होते. प्रशांत किशोर यांनी...

स्कायरूट एअरोस्पेसची घन इंधन इंजिन चाचणी यशस्वी

'स्कायरूट' या हैदराबाद स्थित खाजगी भारतीय कंपनीने नुकतीच घन इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. सोलर इंडस्ट्रीजच्या मालकीच्या नागपूर जवळच्या चाचणी केंद्रावर...

१९९० पासून सुमारे १६.७ लक्ष भारतीयांनी वायू प्रदुषणाने प्राण गमावले

२०१९ मध्ये प्रदुषणाचा अर्थव्यवस्थेला १.९ टक्क्यांचा फटका 'लॅन्सेट' या प्रथितयश मासिकात प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार १९९० पासून सुमारे १६.६ लक्ष भारतीयांनी प्रदुषणाशी निगडीत विविध...

कोविड महामारी रेल्वेच्या पथ्यावर

मालवाहतूकीतून फायदा अपेक्षित कोरोना महामारीच्या काळात उद्योगधंदे मंदावलेले असताना मालवाहतूकीच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेला फायदा होणार असे चित्र आहे. कोविडच्या संकटामुळे प्रवासी वाहतूक कमी झाली असली तरी...

इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे उत्पादन भारताची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलरने वाढवेल- रविशंकर प्रसाद.

भारताला स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा इरादा आहे. कोरोना महामारीमुळे जगाच्या चीनकडे बघण्यच्या बदललेल्या दृष्टीकोनाचा फायदा भारत घेत आहे. चीनला सशक्त पर्याय, उत्पादनाचे मोठे केंद्र या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा