सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबासह तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं. त्यांनी यावेळी बालाजीला अभिषेकही केला. त्या वेळी सरन्यायाधीशांचे वेदिक मंत्रोच्चारात, पारंपरिक पद्धतीने...
संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल,...
यंदा दहावीच्या परीक्षेवरून चांगलाच घोळ आपल्याला पाहायला मिळाला. आता बोर्डाने अजून एका निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे पुनर्मूल्यांकनाचा. यंदा एसएससीचे विद्यार्थी गुणांबाबत समाधानी नसल्यास...
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (१४ जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर...
राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना २०...
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी राज्यातील स्थलांतरित मुस्लिमांना कुटुंबनियोजनाचा सल्ला दिला आहे. सरमा यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी तसेच एकूणच समाजातील समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यंदाच्या पायी आषाढी वारीला बायो बबल नियमांनुसार, परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे....
देशात कोरोनामुळं नियंत्रणाबाहेर जात असणारी परिस्थती मागील काही दिवसांपासून नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं...
शिखर धवन करणार नेतृत्व
श्रीलंका बरोबरच्या आगामी एक दिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा डावखुरा सलामीवीर...
बॅंकॉकला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा आणि त्यामुळे चर्चेत आलेले बॉक्सर डिंको सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. डिंको सिंह गेल्या काही काळापासून...