29 C
Mumbai
Thursday, October 24, 2024
घरविशेष

विशेष

वाझेला शंभर कोटीचे टार्गेट, प्रदीप शर्माला कितीचे?

गुरुवार, १७ जून रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मार्फत प्रदीप शर्मा यांना करण्यात आलेल्या अटकेवरून महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेली भारतीय जनता पार्टी चांगलीच...

भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमा भागातील १२ महत्वाच्या रस्त्यांचे लोकार्पण

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बजावणार महत्वाची भूमिका भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवार, १७ जून रोजी ईशान्य भारतातील १२ महत्वाच्या रस्त्यांचे लोकार्पण केले. हे १२...

कोविड काळात गुगलचेदेखील भारताला सहाय्य

तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगलच्या समाजसेवीविभागाने भारताला कोविड काळासाठी ११३ कोटी रुपयांची मदत देण्याचे ठरवले आहे. गुगलकडून होणारी ही मदत ८० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी आणि ग्रामीण...

‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’

प्रसिद्ध उदयोगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि कारचे मालक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ने गुरुवारी दुपारी...

…आणि समुद्रात कलंडलेल्या मंगलम जहाजातील सर्वांचे वाचवले प्राण

खराब हवामानामुळे रायगड येथील रेवदंडा समुद्रात एक जहाज भर पहाटे एका बाजूला कलंडल्यामुळे अनेक जहाजावरील प्रवासी अडकून पडले. घटना घडताक्षणी भारतीय तटरक्षक दलाचं बचाव...

‘तिसऱ्या लाटेचा धोका सांगता आणि डॉक्टरांची सेवाही खंडित करता’

एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे वारंवार सांगितले जात असले आणि या परिस्थितीत डॉक्टर, नर्स यांची गरज असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा दोन महिन्यांसाठी...

आशा सेविकांच्या पदरी अखेर निराशाच

आशा सेविकांना वेतनवाढ आणि मोबदला देण्यासाठी सरकारने स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यामुळे आता आशा सेविकांची घोर निराशा झालेली आहे. राज्याची आर्थिक परिस्थितीचे कारण देऊन...

भेसळीचे दुध ठरतेय मुंबईकरांसाठी जीवघेणे

भेसळयुक्त दूधामुळे आता मुंबईकरांचा जीव धोक्यात आलेला आहे. अस्वच्छ पाणी या भेसळीकरता वापरण्यात येत असल्यामुळे आता अनेकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. मुंबईमध्ये नुकतेच गोरेगाव...

सीबीएसईचे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर होणार

सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची गुणपत्रिका तयार करण्यासाठी बनवलेल्या १३ सदस्यीय सम‍िती आज (१७ जून) सुप्रीम कोर्टात आपला अहवाल सादर केला. सीबीएसईने सांगितलं की, अंतिम...

अंधःकारमय ‘भविष्य’; पालिका निवृत्त कर्मचारी काढणार मोर्चा

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा बोलबाला आहे. परंतु असे असले तरी महापालिकेच्या बुडाखालीच अंधार आहे असे म्हणायला हवे. थकित निवृत्तीवेतन तसेच भविष्य...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा