34 C
Mumbai
Thursday, October 24, 2024
घरविशेष

विशेष

कोवॅक्सिन लस डेल्टा व्हेरिएंटविरोधात ६५.२ टक्के प्रभावी

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या चाचणीचे परिणाम समोर आले आहेत. त्यानुसार ही लस कोरोना विरोधात ७७.४ टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच डेल्टा...

किरकोळ, घाऊक व्यापाराला आता उद्योगाचा दर्जा

व्यापाऱ्यांकडून मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने आज किरकोळ आणि घाऊक व्यापार यांना एम. एस. एम. ई. मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय पंतप्रधान...

आमीर खान- किरण राव यांचा १५ वर्षांनी घटस्फोट

बॉलिवूडमधील आदर्श जोडी समजले जाणारे आमीर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला...

भारतीय सैन्याला मिळाली नवी ब्रिजिंग सिस्टिम

डीआरडीओने विकसित केलेली यंत्रणा भारतीय सैन्याच्या ताफ्यात नव्या शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम (एसएसबीएस) - १० याचा समावेश करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना...

मराठी वाऱ्यावर; पण ठाकरे सरकारला उर्दूची काळजी

शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार मराठीप्रेमाचा एरवी डिंडीम पिटणाऱ्या शिवसेनेचे सरकार आणि मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्रात खुर्चीवर असले तरी मराठीची अक्षम्य हेळसांड महाराष्ट्रात दुर्दैवाने सुरू आहे. मराठी...

युरो कप फुटबॉल स्पर्धा: आजपासून सुरु होणार उपांत्यपूर्व फेरीचा थरार

विश्वातील सर्व फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा थरार आजपासून म्हणजेच २ जुलै सुरु होत आहे. शुक्रवार, २ जुलै...

माणिकराव कोकाटेंच्या मुलीच्या लग्नात कोरोना नियमांचा वाजला बँड

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगितले, घराबाहेर पडू नका नाहीतर लॉकडाऊन पुन्हा लावावा लागेल असे इशारे दिले...

मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था बिकट

मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचं काम दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेलं आहे. त्यासोबतच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याची गंभीर दखल शुक्रवारी मुंबई...

पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

एक जवानही हुतात्मा पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील झालेल्या चकमकीत  तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला...

लसींचे नियोजन ही राज्यांचीच जबाबदारी

केंद्र सरकारने ठणकावले बहुतांश भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांनी केंद्राला लसपुरवठा नसल्याने जबाबदार धरलेले आहे. परंतु केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आता स्पष्ट शब्दात लसीचे नियोजन ही केवळ राज्य...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा