पर्यावरण प्रेमाचे गोडवे भरभरून गाताना आपले पर्यावरण मंत्री केवळ माध्यमांवर दिसतात. परंतु शहरात आता बेमालुमपणे झाडांची कत्तल होताना दिसत आहे, त्याबद्दल ब्र सुद्धा बाहेर...
महाबळेश्वरच्या व्यापाऱ्यांची मागणी
‘महाबळेश्वर, पाचगणीमधले निर्बंध ह़टवा, आम्हाला जगू द्या. कोरोना आणि लॉकडाऊनने आम्ही उध्वस्त झालोय. पण आता परिस्थिती पूर्ववत होत असताना आमचाही विचार करा....
महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखिका आणि पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे आज पहाटे मुंबईतील कांदिवली येथे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पती ज्येष्ठ पत्रकार आणि...
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणात असलेल्या जातीनिहाय आरक्षणाला कालमर्यादा असावी, अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती एल. नागेश्वरा राव आणि एस. रवींद्र भट यांच्या...
नवे वेळापत्रक जाहीर
भारतीय क्रिकेट संघ युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार खेळाडूंना घेऊन कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाला आहे. सर्व संघाने...
देशातील प्रतिष्ठेचे मंत्रालय असणाऱ्या रेल्वे खात्याची सूत्रे नवनिर्वाचित मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच स्वीकारली. त्यानंतर अश्विनी वैष्णव यांच्या आणि एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या गळाभेटीचा प्रसंग...
श्रीमती बलजित कौर तुळशी यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या ‘श्री गुरु गोविंदसिंग जी रचित रामायण’ या पुस्तकाची पहिली प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे....
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली चौकशी समिती ऑगस्ट महिन्यापासून आपल्या कामकाजाला पुन्हा सुरुवात करणार आहे. मधल्या काळात कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर या...
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्यामार्फत संरक्षण तंत्रज्ञान या विषयातला एमटेक हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ऑल इंडिया कौन्सिल...