28 C
Mumbai
Friday, October 25, 2024
घरविशेष

विशेष

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य पी. के. वॉरिअर यांचे निधन

जगभरातील आयुर्वेद औषधे आणि उपचाराला लोकप्रिय करणारे डॉ. पी. के. वॉरिअर यांचे शनिवारी मलप्पुरम जिल्ह्यातील कोट्टाक्कल येथील निवासस्थानी निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी...

‘टीका वाली नाव’…बिहारमधले अनोखे लसीकरण केंद्र

देशात सध्या लसीकरण मोहिमेने जोरदार वेग पकडला आहे. लसींचे सर्वाधिक डोस देणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश भारत ठरला आहे. अशावेळी लसीकरणाचा हा वेग थांबू...

२४ तासांत मालिकेच्या वेळापत्रकात दोनदा बदल

श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने भारत-श्रीलंका मालिका ४ दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला होता. पहिली वन डे १३ जुलै...

लवकरच १५% नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी?

मुंबईत १५% नागरिकांचे लसीकरण पूर्ण मागील काही दिवसांत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शिवाय मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या माहितीनुसार १५ ट्क्यांपेक्षा जास्त नागरिकांचं...

‘ठाकरे सरकारने राज्यात आणखी एक २६/११ घडवण्याची सुपारी घेतली आहे का?’

आमदार अतुल भातखळकर यांचा खरमरीत सवाल मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत सापडलेले ड्रग्स व हत्यारांच्या कारखान्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईत विक्रीस बंदी असताना...

एनडीए परिक्षेत देवेन शिंदेला देशात तिसरा क्रमांक

मुंबई पोलिस सेवेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेल्या वडिलांच्या मुलाने स्वप्न पाहिले लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचे. ते स्वप्न त्याने केवळ पूर्णच केले नाही, तर...

अकरावी प्रवेशासाठी मराठी हवीच!

अकरावीमध्ये प्रवेश घेताना सीईटी आता अनिवार्य असणार आहे. परंतु ठाकरे सरकारने केवळ चार विषयांवर सीईटी परीक्षा होईल असे जाहीर केले. या चार विषयांमध्ये मराठीचा...

लसीकरणाच्या गोंधळात अजून वाढ

लसीकरणापूर्वी निगेटिव्ह टेस्ट आवश्यक कोरोना लस घेण्याआधी अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे, असे आदेश पनवेल मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी दिले...

समान नागरी कायदा कमिंग सून….?

समान नागरी कायदा आजच्या काळाची गरज आहे यावर शिक्कामोर्तब करताना दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. संविधानाच्या कलम ४४ मध्ये अपेक्षा व्यक्त करण्यात...

अंबरनाथमधील थरारपट… नदी बने नाला!

एमएमआरडीएच्या आराखड्यात वालधुनी ही अंबरनाथमधील नदी आता नाल्यात गणली गेलेली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. मुंबई शहराच्या आसपासच्या नद्या या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा