27 C
Mumbai
Friday, October 25, 2024
घरविशेष

विशेष

कोरोना पाठोपाठ देशात झिकाचा अलर्ट

देशात कोरोना प्रादुर्भावात आणखी एका व्हायरसनं चिंता वाढवली आहे. तो म्हणजे, झिका व्हायरस. केरळमध्ये एका गर्भवती महिलेल्या झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं....

… तर शनिवारी-रविवारीही दुकानं उघडी ठेवणार

सरकारच्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी आहे. दुकानांची वेळ ७-७ करावी तसंच शनिवारी-रविवारीही दुकानं उघडी ठेवायला...

इटलीचा ‘रोम’ हर्षक विजय

युरो २०१६ आणि २०१८ फुटबॉल विश्वचषक या दोन्ही मानाच्या स्पर्धांमध्ये इटली संघ दिसला नाही कारण या दोन्ही स्पर्धांच्या पात्रता फेरीतच इटली गारद होऊन बाहेर...

कोरोनामुळे पंढरपुरातील उलाढाल थांबली

विठ्ठल आपल्या महाराष्ट्राचे आद्य दैवत. या विठ्ठलाच्या दर्शनासाठी होत असलेली वारी म्हणजेच काहीशे वर्षांपूर्वीपासूनची परंपरा. कोरोनाकाळात गेल्या दीड वर्षांपासून या सावळ्याच्या दर्शनाला अनेक वारकरी...

उत्तर प्रदेश एटीएसने उधळला अल कायदाचा कट…दोन दहशतवादी अटकेत

उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाच्या मोठ्या कारवाईला यश आले आहे. उत्तर प्रदेश एटीएसने दोन आतंकवाद्यांची धरपकड केली असून हे...

समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याचे काय करणार आहात?

न्यायालयाने विचारला ठाकरे सरकारला सवाल ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून न्यायालयाने किती वेळा खडसावले हा आकडा आता मोजण्याच्या पलीकडे गेलेला आहे. राज्यातील समुद्र किनारे कचरा आणि...

मुलींच्या मोफत शिक्षणाचे काय झाले?

कोरोनाकाळात अनेक शाळांनी मनमानी कारभाराला सुरुवात केली. राज्यातील अनेक शाळा या मनमानी कारभारासाठी सद्यस्थितीत चर्चित आहेत. फीवाढ हा मुद्दा ताजा असताना आता एका नवीन...

अखेर केंद्र सरकारसमोर ट्विटरला बनावे लागले ‘विनय’शील

भारत सरकारच्या कठोरपणापुढे अखेरीस नमते घेत ट्वीटरने विनय प्रकाश यांची भारतातील रेसिडेंट ग्रिवान्स ऑफिसर (निवासी तक्रारनिवारण अधिकारी) म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने ट्वीटर...

पोरांच्या शाळा सुरू करा हो आता!

महाराष्ट्रात कोरोना निर्बंध लागू असले तरी आता शाळा सुरू होण्याकरता पालकांनीच पुढाकार घेतलेला आहे. ठाकरे  राज्यातील शाळा सुरु व्हायला हव्या का याबाबत एक सर्वेक्षण...

रामटेकमध्येच महाकवी कालिदासांच्या पदरी उपेक्षा!

आषाढाचा प्रथम दिवस आपण महाकवी कालिदास यांचा दिन म्हणून साजरा करतो. आषाढस्य प्रथम दिवसे म्हटले की, आपल्याला कालिदासांच्या ओळी आठवतात. परंतु एवढी अफाट आणि...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा