30 C
Mumbai
Saturday, October 26, 2024
घरविशेष

विशेष

ठाण्यात भिंत कोसळून दहा गाड्यांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी भागात काल घडलेल्या घटनांनी महापालिकेचे धाबे दणाणले आहे. अशावेळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानाला लगाम लागताना दिसत नाहीये. काल मुंबई...

विक्रोळी दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भाजपा करणार

शनिवारी मुंबईत झालेल्या पावसाच्या थैमानात चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप भागात भिंत कोसळून जीवित हानी झाली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २४ जणांनी जीव गमावल्याची माहिती समोर...

महापालिकेच्या पार्किंगमध्ये ४०० गाड्यांना जलसमाधी

कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पे अँड पार्कमध्ये पावसामुळे रिक्षा, दुचाकींसह ४०० पेक्षा अधिक गाड्या बुडाल्या आणि या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या...

शुल्कवाढीसंदर्भात पालकांच्या तक्रारी आल्या, आता कारवाई कधी?

गेले दीड वर्षे आपण कोरोनापासून लढा देत आहोत. या कोरोना काळातही अनेक शाळांनी भरसमाठ वाढवलेली फी आकारणी हा डोकेदुखीचा विषय झालेला आहे. गतवर्षीपासून शाळांची...

हा तर महापालिकेचा निष्काळजीपणा!

चेंबूर दुर्घटनाप्रकरणी आ. आशीष शेलार यांनी केली टीका चेंबूर वाशी नाका येथे भिंत कोसळून त्यात जवळपास १७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनास्थळाला भेट...

‘वंदे भारत’ गाड्यांनी जोडणार ४० नवी शहरे

संपूर्ण भारतीय बनावटीच्या वेगवान गाडीला चालना देण्यासाठी सरकारकडून नव्या कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील ४० शहरांना वंदे भारत गाडीने जोडण्याची योजना...

हँग झालेल्या वेबसाईटचीही आता चौकशी होणार

राज्याच्या शिक्षण मंडळाद्वारे शुक्रवारी दुपारी एक वाजता दहावीच्या निकालाची संकेतस्थळावर जाहीर झाला. परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही क्षणातच वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना दिवसभर...

जय हो! लडाखमध्ये चार नवे विमानतळ आणि ३७ हेलिपॅड

जम्मू आणि काश्मिरच्या विभाजनानंतर लेह आणि लडाख प्रांताला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. या विभागाचा उर्वरित देशाशी असलेला संबंध सुधारण्यासाठी या प्रदेशामध्ये चार...

चेंबूरच्या किंकाळ्या आधी ‘दिल्लीत’ नंतर ‘मुंबईत’ ऐकू आल्या!

मुंबईत शनिवारी रात्रीपासून पावसाचे तांडव सुरु आहे. या पावसात मुंबईत तीन दुर्घटना घडल्याचे समोर आले आहेत. या दुर्घटनांचे स्वरूप इतके भीषण होते की दिल्लीही...

वारकऱ्यांसाठी पंढरपूरची एकही एसटी नाही

आषाढी वारी म्हणजे वारकरी वर्गासाठी आनंदाची पर्वणीच. परंतु या आषाढी वारीवरही आता ठाकरे सरकारमुळे निर्बंधांचे सावट आलेले आहे. त्यामुळेच आता पंढरपूरच्या दिशेने एसटी न...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा