राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली मागणी
कोरोनामुळे सध्या सर्वच कलाकारांची अवस्था बिकट झाली आहे. सिने, नाट्यक्षेत्र ठप्प झाल्यामुळे अभिनेते, कर्मचारी, पडद्यामागील कलाकार अशा...
दोन जण जखमी, बचावकार्य सुरू
ठाण्याच्या कळवा पूर्व घोळाई नगर येथे दोन घरांवर दरड (भूस्खलन) कोसळल्याची घटना सोमवारी दुपारच्या घडली. यामध्ये प्रभू सुदाम यादव यांच्या...
युपीए सरकारच्या काळामध्ये तब्बल ९,००० फोन्स आणि ५०० मेल्स टॅप केले गेले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकारांतर्गत केलेल्या याचिकेतून ही माहिती...
कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची अवस्था बिकट झाली आहे. अतिवृष्टीमुळे कल्याण-डोंबिवलीत वालधूनी नदीच्या...
अश्विनी बिद्रे यांची हत्या हा महाराष्ट्रासाठी एक धक्कादायक प्रकार होता. आता यापेक्षा धक्कादायक प्रकार अजून समोर आलेला आहे. अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडात अटकेत असलेला...
महापालिकेतील शिवसेनेच्या सत्ताकाळात मुंबईची अवस्था बिकट झाली आहे. अजूनही अनेकांचे जीव धोक्यात आहेत. सध्याच्या घडीला तब्बल २२ हजार ४८३ कुटुंबांचा जीव धोक्यात असून, २५...
मुंबई शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच ते थेट समुद्रात सोडण्याचा प्रकार महापालिकेने केलेला आहे. त्यामुळेच आता हरित लवादाकडून महापालिकेची चांगलीच कानउघाडणी करण्यात आलेली...
देशातल्या सर्वांची खासगी माहिती सुरक्षित
इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगसिस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जगभरातील दहा देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तयार झाल्याने अतिवृष्टी
येत्या २४ ते ३६ तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आधीच मुंबईत अतिवृष्टीमुळे पायाभूत सुविधांची...
महापालिकेच्या गलथान कारभारामुळे जनतेत संताप
मुसळधार पावसात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेलेला ४ वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. नालासोपाऱ्यात घडलेल्या या घटनेमुळे सगळ्यांनाच हादरून...