पुण्याऐवजी आता मुंबईतून येत्या १ ऑगस्टपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. ७५ वर्षांवरील अंथरूणावर खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही विशेष लसीकरण मोहीम...
मुंबईत कोसळलेल्या पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण संकुलात धोधो कोसळू लागले आणि या घटनेमुळे सगळेच हबकले. गेल्या ५० वर्षांत प्रथमच पंपिंग स्टेशनच्या बाबतीत असे काही...
'प्यू रिसर्च सेंटर' या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधन संस्थेने 'भारतातील धर्म: सहिष्णुता आणि विलगता' नावाचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. एकूण २३३ पानांच्या या अहवालातून...
कांदिवली पूर्व येथील हनुमाननगर भागात पावसामुळे प्रचंड पाणी भरले. घराघरात चिखलाचे साम्राज्य होते. कितीही पाणी उपसले तरी घरातील पाणी कमी होण्याची चिन्हे नव्हती. अगदी...
स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना रेड अलर्ट जारी केला आहे. एजन्सींना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीत मोठा दहशतवादी कट रचण्याचा...
मंगळवार, २० जुलै रोजी भारतीय क्रिकेट संघ हा मालिका विजयाचे लक्ष्य ठेवून श्रीलंकेसमोर मैदानात उतरणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिला सामना सहजरीत्या...
रहिवाशांचा महापालिकेविरुद्ध आक्रोश
दोन वर्षांपूर्वी मालाडमध्ये दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला होता. पण तरीही आजपर्यंत महानगरपालिकेने कोणतीही संरक्षक भिंत बांधलेली नाही. आश्चार्याची गोष्ट म्हणजे...
टोकियोमध्ये ऑलिंपिक स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धेमध्ये भारत सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास देशातील ऑलिंपिक समितीकडून व्यक्त केला जात आहे. असोसिएटेड प्रेस या...
चौघांचा शोध सुरू; अंबरनाथमध्ये तीन जनावरेही गेली वाहून
ठाणे शहरी भागासह जिल्ह्यात पावसाने चांगलीच दाणादाण उडवली असून सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात ४६२.०९ मिमी पाऊस झाला आहे. याचदरम्यान...
लखनौ विद्यापीठात राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांकडे भारतीय नजरेतून पाहण्यासाठी...