राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली...
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने नव्या जनरेशनच्या 'आकाश' क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. २१ जुलै, २०२१ रोजी या सर्फेस टू एअर अर्थात जमिनीवरुन...
ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरणाऱ्याला शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हा आरोपी आणखी एक सोनसाखळी चोरत असताना त्याला पोलिसांनी...
गेल्या दोन दिवसांत मुंबई व आसपासच्या परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जी भयावह परिस्थिती निर्माण झाली, त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबईत...
राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं थैमान घातलं आहे. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात सगळीकडे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात...
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत बोलताना कोविड-१९ ची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याच्या आरोपाचे खंडन केले. त्याबरोबरच त्यांनी भारतीयांचे वेगाने लसीकरण करण्यासाठी अधिकाधीक...
महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत, हे सांगण्यासाठी चढाओढ सुरू आहे. आता उद्धव ठाकरे...
यंदाच्या ऑलम्पिक स्पर्धांना सुरु होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. टोक्यो येथे २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धा मागील वर्षी...
आयसीएमआरचा सल्ला
लहान मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यामुळे प्राथमिक शाळा सुरु कराव्यात असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हणजेच आयसीएमआरने व्यक्त केलं आहे. आता,...
भारताने कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेवर मात केली आहे. आता चौथ्या राष्ट्रीय सिरो सर्वेत भारतातील ६७ टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटिबॉडी आढळल्याचा दावा करण्यात आलाय....