जबाबदारी घ्यावीच लागेल !

जबाबदारी घ्यावीच लागेल ! | Amit Kale | Eknath Shinde | Deepak Kesarkar | Mahayuti Sarkar

मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याची घटना घडली आणि महाराष्ट्राच्या मनाला जखम झाली. आता या घटनेवरून जे राजकारण चालू आहे त्यानेतर या जखमेवर मीठ चोळले आहे. छत्रपती शिवाजी महाराज बस्स..यापुढे महाराष्ट्राला काही माहिती नाही. अशा या महान युगपुरुषाचा पुतळा उभारताना अशा चुका झाल्याच कशा ?

Exit mobile version