27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानजबाबदारी घ्यावीच लागेल !

जबाबदारी घ्यावीच लागेल !

Related

मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याची घटना घडली आणि महाराष्ट्राच्या मनाला जखम झाली. आता या घटनेवरून जे राजकारण चालू आहे त्यानेतर या जखमेवर मीठ चोळले आहे. छत्रपती शिवाजी महाराज बस्स..यापुढे महाराष्ट्राला काही माहिती नाही. अशा या महान युगपुरुषाचा पुतळा उभारताना अशा चुका झाल्याच कशा ?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा