वैयक्तिक टिप्पणी करण्याची न्यायाधीशांना गरज तरी काय?

वैयक्तिक टिप्पणी करण्याची न्यायाधीशांना गरज तरी काय? | Mahesh Vichare | J Bhatti | Kanwar Yatra |

कावड यात्रेच्या निमित्ताने न्यायाधीश भट्टी यांनी एक टिप्पणी केली. या वैयक्तिक टिप्पणीतून समाजात वेगळा संदेश जातो आणि प्रत्यक्ष न्यायालयाच्या निर्णयावर त्याचे प्रतिबिंब उमटते की काय, अशी शंका जनसामान्यांच्या मनात निर्माण होते.

Exit mobile version