जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केले की, अफझलखान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, हे विधान विचित्र आहे पण आव्हाडांचा असा गोंधळ नेहमीच होतो.