मशिदींवरच्या भोंग्यांच्या समस्येने त्रस्त नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. पण आता पोलिसांची जबाबदारी आहे ती भोंगे उतरविण्याची.