ब्राह्मणांना टार्गेट करून सामाजिक ऐक्य निर्माण होईल?

ब्राह्मणांना टार्गेट करून सामाजिक ऐक्य निर्माण होईल? | Dinesh Kanji | Sharad Pawar | Rastravadi |

सामाजिक ऐक्य परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली आहे. जात, धर्म, पंथातील अंतर कमी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करताना त्यांना ब्राह्मणांना टार्गेट करण्याची गरज का वाटावी. ब्राह्मणांना लक्ष्य बनवून महाराष्ट्रात शांतता निर्माण होणार आहे, असे त्यांना खरोखरच वाटते आहे काय? पवार आगीत तेल ओतण्याचे काम करतायत, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. अनेकांना त्यात तथ्य वाटू लागले आहे.

Exit mobile version