28.9 C
Mumbai
Monday, April 28, 2025

नऊ थर जर तर…

Google News Follow

Related

राज्यात निर्बंध असल्याने साधेपणाने गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सव गोविंदा पथके साजरा करीत होती. मात्र यंदा हे निर्बंध उठवले गेले आहेत. दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात, जोशात, उत्साहात साजरा करता येणार आहे. मविआ सरकारच्या काळात कोरोनामुळे जिमवर निर्बंध आले होते आणि जिम बंदही होत्या. मुलांची वजनेही आता वाढली आहेत. याचा परिणाम थर लावण्यावर होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा