कामं मार्गी लागली, आता मत मिळणार का ? |

कामं मार्गी लागली, आता मत मिळणार का ? | Amit Kale | Narendra Modi | Mahayuti Sarkar |

गेल्या अडीच वर्षाच्या महाराष्ट्र सरकारच्या कारभाराचा आपण विचार केला तर केवळ मुंबई ठाणे इतकच नाही तर सबंध महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींची विकास काम ही या सरकारच्या माध्यमातून अर्थातच केंद्र सरकारच्या मदतीने झाल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे आता विकास काम मार्गी लागलेली आहेत पण या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या कामाचा विचार करता या राज्यातली सर्वसामान्य जनता ही मत देणार का? हा प्रश्न आहे.

Exit mobile version