28 C
Mumbai
Monday, October 7, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकामं मार्गी लागली, आता मत मिळणार का ? |

कामं मार्गी लागली, आता मत मिळणार का ? |

Related

गेल्या अडीच वर्षाच्या महाराष्ट्र सरकारच्या कारभाराचा आपण विचार केला तर केवळ मुंबई ठाणे इतकच नाही तर सबंध महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींची विकास काम ही या सरकारच्या माध्यमातून अर्थातच केंद्र सरकारच्या मदतीने झाल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे आता विकास काम मार्गी लागलेली आहेत पण या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या कामाचा विचार करता या राज्यातली सर्वसामान्य जनता ही मत देणार का? हा प्रश्न आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा