२८८ चा कात्रजचा घाट…

२८८ चा कात्रजचा घाट... | Dinesh Kanji | Nana Patole | Uddhav Thackeray | Maha Vikas Aghadi |

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. भंडाऱ्यात बोलताना त्यांनी काँग्रेस २८८ जागांवर निवडणूक लढवेल असे विधान केले आहे. उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही २८८ जागांवर तयारीला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. आमचाच मुख्यमंत्री असे दावेही दोन्ही पक्षांकडून सुरू झालेले आहेत. हे हाकारे नेमकी कोणाला जाळ्यात पकडण्यासाठी दिले जातायत? या मागे नेमकी कोणती रणनीती आहे?

Exit mobile version