अहिंदूंच्या हाती धर्म सुरक्षित कसा राहील?

अहिंदूंच्या हाती धर्म सुरक्षित कसा राहील? | Amit Kale | Sunil Deodhar |  Jagan Reddy | Interview

आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी, माशाचे तेल अशा बाबी अढल्याचा धक्कादायक प्रकार स्पष्ट झाला. त्यामुळे करोडो हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली. प्रचंड संताप जगभरातून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्यांनी पाच वर्ष आंध्रप्रदेशमध्ये प्रभारी म्हणून काम पाहिले असे श्री. सुनील देवधर यांच्याशी साधलेला संवाद.

Exit mobile version