खोटं बोलून मतं मिळाली,मस्ती आली काय? महाराष्ट्रातली जनता आता जागी होणार काय?

खोटं बोलून मतं मिळाली,मस्ती आली काय? महाराष्ट्रातली जनता आता जागी होणार काय? |  Mahesh Vichare |

महाराष्ट्रात, देशात लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह पसरवले गेले. त्याचा फटका महायुतीला, भाजपला बसला. त्याची आठवण म्हणून एक रॅप सॉंग सध्या लोकप्रिय होत आहे. त्यातून लोक जागे होतील का हा प्रश्न आहे

Exit mobile version