जाळपोळीची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभते का ?

जाळपोळीची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभते का ? | Amit Kale | Mamata Banerjee | West Bangal | B J P |

संसदीय लोकशाही प्रक्रियेत संविधानिक पदावर बसलेल्या लोकांना भान असायला हवं हे अगदी साधे आणि सरळ सोपे संकेत आहेत. मात्र असे संकेत पायदळी कसे तुडवले जातात हे बघायचे असेल तर आपण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानाकडे बघावे लागेल. कायम आपल्या वादग्रस्त विधान आणि भूमिकामुळे वादात सापडत असलेल्या ममता बॅनर्जी यांनी आता पश्चिम बंगाल पेटले तर दिल्लीसह ओडिसा, आसाम, बिहार, झारखंड ही राज्ये जळतील असे वादग्रस्त विधान केले आहे

Exit mobile version