कधी हवे संविधान नाहीतर कोर्टाचा अपमान!

कधी हवे संविधान नाहीतर कोर्टाचा अपमान! | Mahesh Vichare | Uddhav Thackeray | Mumbai Nyaalaya |

महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी न्यायालयावर टीका केली. न्यायालयाने जनतेचा उद्रेक रोखला असे विधान केले. तसेच न्यायालयाच्या निर्णयाबद्दल नापसंती दर्शविली. हेच मविआचे नेते संविधानाच्या आणाभाका घेतात पण निर्णय वेगळा लागला की न्यायालयावरच टीका करतात.

Exit mobile version