विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विरोधकांचे संख्याबळ अल्प आहे हे स्पष्ट झाले. तरीही विरोधकांना सरकारची कोंडी करण्यासाठी एकदिलाने लढले पाहिजे. पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्येच एकजूट नाही हे दिसते आहे.
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विरोधकांचे संख्याबळ अल्प आहे हे स्पष्ट झाले. तरीही विरोधकांना सरकारची कोंडी करण्यासाठी एकदिलाने लढले पाहिजे. पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्येच एकजूट नाही हे दिसते आहे.