५० वर्षे लोटली आणीबाणीची प्रवृत्ती कायम आहे!

५० वर्षे लोटली आणीबाणीची प्रवृत्ती कायम आहे! | Mahesh Vichare | Rahul Gandhi | Constitution Of India

२५ जून १९७५ ला देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. देशाचा तुरुंग झाला. त्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत. पण ही आणीबाणीची प्रवृत्ती आजही कायम आहे. संविधानाची प्रत दाखवणारे फक्त दिखावा करत आहेत.

Exit mobile version