२५ जून १९७५ ला देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. देशाचा तुरुंग झाला. त्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत. पण ही आणीबाणीची प्रवृत्ती आजही कायम आहे. संविधानाची प्रत दाखवणारे फक्त दिखावा करत आहेत.