चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री पद भूषवलेल्या शरद पवारांचे कर्तृत्व अरविंद केजरीवाल, रवीश कुमार किंवा अरुंधती रॉय यांच्यापेक्षा तसूभर कमी नाही. त्यामुळे त्यांनाही एखादा रॅमन मॅग्सेसे किंवा मोहमद युनूस यांच्या प्रमाणे नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता. परंतु या पुरस्कारांच्या नशिबी हा योगच नसावा. कर्तृत्वाचा महामेरू...
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून पोस्ट करत सरकारच्या...
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचे प्राण गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची बैठक मंगळवारी पार...
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जॉन्सन यांनी एका व्हिडिओ मेसेजद्वारे या शुभेच्छा दिल्या आहेत. बोरिस जॉन्सन या वर्षी...
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी पाकिस्तान सरकारबाबत रविवारी धक्कादायक भविष्यवाणी केली. "इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान सरकार लवकरच मोठी घोडचूक करेल." असे...
एकीकडे दिल्लीच्या राजपथावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रजासत्ताक दिनाचे संचाल सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड मात्र नियंत्रणाबाहेर गेली आहे. अखेर दिल्ली पोलिसांना परिस्थिती...
शत्रू देशांच्या तुलनेत संरक्षण सज्जतेच्या बाबतीत भारत कुठे उभा आहे?
भारताला धोका फक्त बाह्य आक्रमणांचा नाही. परकीय शक्तींना देशांर्गत शत्रूंकडून नेहमीच सहाय्य मिळत राहीले आहे....
निवृत्त ले.जनरल डी.बी.शेकटकर यांनी चीन आणि पाकिस्तानच्या समस्येवर केलेले खणणीत भाष्य. भारत कसा संपवू शकतो शेजा-यांचा उपद्रव.
वाचा मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी घेतलेली सविस्तर...
गलवानमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या कर्नल संतोष बाबू यांना २६ जानेवारी २०२१ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त मरणोत्तर महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मे २०२०...
शेतकरी आंदोलनाच्या आडून राजकीय हिशोब चुकते करण्याचा प्रकार आझाद मैदानातही झाला. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कट्टरवादी मुस्लीम नेता अबू आजमी याने...
ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय...
भीमा कोरेगाव प्रकरणातील दंगलखोरांना भारत सरकारने मुक्त करावे अशी मागणी संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) मानवाधिकार समितीने केली आहे. जानेवारी २०१८ मध्ये भीमा कोरेगाव परिसरात दंगली...
देशातील बत्तीस मुलांचा पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन गौरव होणार आहे. संशोधन, खेळ, कला, संस्कृती अशा विविध क्षेत्रा अतुलनीय कार्याबद्दल देशभरातील...