27.9 C
Mumbai
Monday, April 21, 2025
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील 'कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'साठी (Cannes Film Festival) तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य...

संग्राम थोपटेंच ठरलं, ‘या’ तारखेला करणार भाजपात प्रवेश!

पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार...

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर काय म्हणाले राज ठाकरे?

राजकारणाच्या पटलावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे आणि राज्यातील विविध मुद्द्यांना...

संग्राम थोपटेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’! भाजपमध्ये करणार प्रवेश?

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा दणका मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते आणि माजी आमदार संग्राम...

गुजरातमध्ये ‘इंडी’ आघाडीत फूट; काँग्रेस पोटनिवडणुका स्वबळावर लढणार!

गुजरातमधील दोन विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुका लवकरच पार पडणार असून यासाठी ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्ष...

‘न्यायालय सुपर संसद झाली आहे का?’

भारतीय लोकशाहीतील एक नवा वाद सध्या चर्चेत आहे. न्यायपालिका आणि इतर घटनेतील संस्थांच्या अधिकारांवरून...

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

हिंदी लादली जात नाही, महाराष्ट्रात मराठीच अनिवार्य

मराठीऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही, मराठीच अनिवार्य आहे. पण नव्या शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकण्याची संधी दिली आहे. तीन भाषा शिकणे अनिवार्य आहे. या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय...

वडाळ्यात बजरंग दल आणि विहिप कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट, अनेक जखमी

मुंबईच्या वडाळा परिसरात रविवारी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद (विहिप) या संघटनांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. या झटापटीदरम्यान...

’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘खालिद का शिवाजी’सह ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त निवड!

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील 'कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'साठी (Cannes Film Festival) तीन मराठी चित्रपटांची...

जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, तिघांचा मृत्यू!

जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील चिनाब नदीजवळील धरमकुंड गावात रात्रीच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात तीन जणांचा मृत्यू झाला तर...

इतर नवीनतम कथा

आंध्र प्रदेशातील पक्षी गणनेला सुरूवात

दोन दिवसांच्या आशियाई पाणथळ जमिनीवरील पक्ष्यांच्या गणनेला प्रारंभ झाला आहे. ही गणना बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस)च्या तज्ञांच्या देखरेखीखाली चालू करण्यात आली आहे. यासाठी...

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव नको

भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नवी मुंबई येथील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मागणीस विरोध केला आहे. ही...

सौदी अरेबिया तेलाचे उत्पादन घटवणार

जागतिक तेलाच्या किंमती स्थिर रहाव्यात यासाठी उचलले पाऊल सौदी अरेबियाने तेलाच्या उत्पादनात एकतर्फी १ दशलक्ष घट करणार असल्याचं सांगितलं आहे. नुकतंच इराण त्यांच्या तेलाचे उत्पादन...

भारतीयांना ७०,००० वर्षांपूर्वीच मलेरियाचे औषध ज्ञात होते

जेव्हा ३,५०,००० वर्षांपूर्वी पहिल्यांदा मानवाने आफ्रिकेतून स्थलांतर केले, तेव्हा तो निवासासाठी कोरड्या जागेच्या शोधात निघाला. या भटकंतीत सॅव्हाना गवताळ प्रदेश आणि दक्षिण-पश्चिम वाळवंटी प्रदेशातही...