चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री पद भूषवलेल्या शरद पवारांचे कर्तृत्व अरविंद केजरीवाल, रवीश कुमार किंवा अरुंधती रॉय यांच्यापेक्षा तसूभर कमी नाही. त्यामुळे त्यांनाही एखादा रॅमन मॅग्सेसे किंवा मोहमद युनूस यांच्या प्रमाणे नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता. परंतु या पुरस्कारांच्या नशिबी हा योगच नसावा. कर्तृत्वाचा महामेरू...
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून पोस्ट करत सरकारच्या...
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचे प्राण गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची बैठक मंगळवारी पार...
"पाकिस्तान हा परस्परांचा आदर आणि शांततेच्या तत्त्वावर विश्वास ठेवणारा आहे. आता सर्व प्रकारच्या शांततेची गरज आहे." असे धक्कादायक विधान पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद...
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाविषयी नवीन धमकी दिली आहे. ऑक्टोबर पर्यंत शेतकरी आंदोलन संपणार नाही अशी धमकी राकेश टिकैत यांनी...
शेतकरी आंदोलनाला ‘नरसंहार’ म्हणणाऱ्या सर्व हॅशटॅगच्या विरोधात केंद्र सरकारचे आदेश न पाळणाऱ्या ट्वीटर विरोधात केंद्र सरकार आक्रमक झाले. केंद्र सरकारच्या आदेशांचे पालन न झाल्यास...
अमेरिकेतील काही प्रसिद्ध गायक, 'कलाकार' आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले. या सगळ्यांच्या ट्विटना उत्तर म्हणून आता भारतातील अनेक अभिनेतेही एकजूट होत आहे....
एल्गार परिषदेत हिंदू विरोधी गरळ ओकणाऱ्या शर्जील उस्मानी विरोधात अखेर एफआयआर दाखल झाला आहे. एल्गारच्या माध्यमातून त्याचा जिहादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. या...
अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका रिहाना, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध शाळकरी पर्यावरण प्रेमी ग्रेटा थुंबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनावर ट्विट केले आहे. या विषयावर...
या पुढे महाराष्ट्रातील मंत्र्यांना परदेश दौऱ्यासाठी स्पष्टीकरण देण्याच गरज असणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे नियम शिथिल केले आहेत. मात्र त्याच वेळी अधिकाऱ्यांसाठीचे...
टाटा ग्रुप भारतातील पहिले खाजगी कंपनीने बनवलेले लष्करी विमान बनवणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' ला देखील बळ मिळेल. याचबरोबर भारताचा संरक्षण...
लवकरच राहणार केवळ ११२ क्रमांक
महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सर्विस (एमईआरएस) लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होण्यासाठी तयार होत आहे. मार्च अखेरपर्यंत ही सेवा प्रणली कार्यरत होण्याची...
"काँग्रेस पक्षाला केवळ बांग्लादेशमध्येच बहुमत मिळू शकते." असे विधान आसाम सरकारचे मंत्री आणि पूर्वोत्तर भारतातले भाजपाचे महत्वाचे नेते हिमांता बिस्वा सर्मा यांनी केले आहे....