30 C
Mumbai
Thursday, May 1, 2025
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर आल्यानंतरही पाकिस्तान नेहमी प्रमाणे हात वर करत आहेत. विशेष म्हणजे, याउलट पाक सरकार आणि नेते भारतालाच धमकी देत आहेत. याच मालिकेत बिलावल...

मोठा निर्णय : राष्ट्रीय जनगणनेत होणार जातीय नोंदणी

पुढील राष्ट्रीय जनगणना मोहिमेत जातनिहाय माहिती गोळा केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी...

कॉंग्रेसने मोदींवर टीका करणारी पोस्ट हटवली; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मंगळवारी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा वादग्रस्त ‘डोके नसलेला’ पोस्टर आपल्या अधिकृत...

काँग्रेसच्या ‘त्या’ पोस्टवरून भाजपाने सुनावले; ‘सर तन से जुदा’...

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका...

टीकेची झोड उठताचं वडेट्टीवारांची माघार; माफी मागत दिले स्पष्टीकरण

जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असताना कॉंग्रेस नेत्यांकडून येणाऱ्या विधानांमुळे...

पाकला दरदरून घाम; पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ होऊ लागले...

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सूड घेतला जाण्याची भीती बाळगून पाकिस्तानी लष्कराने...

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

अयोध्येतील बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल!

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर...

भारताने शाहीद आफ्रिदीची लायकी दाखवली, केली ‘ही’ मोठी कारवाई!

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि भारतीय सैन्यावर आरोप करणाऱ्या शाहिद आफ्रिदीसाठी वाईट बातमी आहे. भारत सरकारने मोठी कारवाई...

मी धार्मिक कार्यक्रमांना जात नाही असे नाही, पण मी प्रदर्शन करत नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाण्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रति मंदीर...

पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर जाणार नाहीत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला भेट देणार नाहीत. रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ९ मे रोजी होणाऱ्या त्यांच्या विशेष कार्यक्रम, 'विजय...

इतर नवीनतम कथा

फेसबूकची पुन्हा दादागिरी, या देशात केल्या बातम्या बंद…

सोशल मिडीयामधील सर्वांच्याच परिचयाचे फेसबूक आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. यातूनच आता फेसबुकने ऑस्ट्रेलियात आपल्या माध्यमातून न्यूज पाहण्यास आणि शेअर करण्यास यूझर्सला...

‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांचा भाजपा प्रवेश

केरळ विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी भारताचे ‘मेट्रोमन’ अशी प्रतिमा असलेले इ. श्रीधरन यांनी लवकरच भाजपमध्ये करणार असल्याचे सांगितले आहे. "बातमी खरी आहे. मी...

आज होणार आयपीएल साठी लिलाव! अर्जुन तेंडुलकरवर सर्वांच्या नजरा

इंडियन प्रिमियर लीगच्या चौदाव्या हंगामासाठी आज लिलाव होणार आहे. चेन्नई इथे होणाऱ्या या लिलावासाठी आयपीएलचे आठही संघ सज्ज झाले आहेत. दुपारी तीन वाजता स्टार...

पश्चिम बंगालमध्ये थेट मंत्र्यावर बॉम्बहल्ला

पश्चिम बंगालचे मंत्री झाकीर हुसेन हे काल रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यात क्रूड बॉम्बच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. गुरुवारी पहाटे त्यांना कोलकाता येथील सरकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात...

‘या’ कारणासाठी राहुल गांधी होत आहेत ट्रोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग होत आहे. पाँडीचेरी येथे आपल्या भाषणात केलेल्या एका विधानामुळे गांधी यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत...

पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोडला अटक

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता...

या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे घरं सील…

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागल्यामुळे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पालिकेची चिंता आणखी वाढली आहे. अशात औरंगाबादेत कोरोना बाधित रुग्णांची घरे सील होणार असल्याची माहिती...

रथ सप्तमीचे महात्म्य

या व्हिडिओ मधून रथ सप्तमीचे महात्म्य आणि वैशिष्ट्य गुरुजींनी सांगितले आहे. रथ सप्तमी आणि सूर्य यांच्यातला संबंध आणि सूर्याचे पूजन केल्यावर होणारे फायदे याबद्दल...

भारत- नेपाळ यांच्यातील वाढते औद्योगिक संबंध

नेपाळच्या अंतर्गत राजकारणांच्या सिद्धांतांवरच नेपाळची आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट ठरतात. आणि त्यामुळेच चीनच्या आर्थिक आणि राजकीय ध्येयाचा फायदा करून घेण्यासाठी नेपाळने २०२० मध्ये भारतासोबत कुरघोडी करायला...

भारत तिबेट सहयोग मंचातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

तिबेट या प्रदेशाच्या मुक्तीसाठी आणि तिबेटियन नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या भारत तिबेट सहयोग मंच या संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे...