पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर आल्यानंतरही पाकिस्तान नेहमी प्रमाणे हात वर करत आहेत. विशेष म्हणजे, याउलट पाक सरकार आणि नेते भारतालाच धमकी देत आहेत.
याच मालिकेत बिलावल...
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाण्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रति मंदीर...
सोशल मिडीयामधील सर्वांच्याच परिचयाचे फेसबूक आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. यातूनच आता फेसबुकने ऑस्ट्रेलियात आपल्या माध्यमातून न्यूज पाहण्यास आणि शेअर करण्यास यूझर्सला...
केरळ विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी भारताचे ‘मेट्रोमन’ अशी प्रतिमा असलेले इ. श्रीधरन यांनी लवकरच भाजपमध्ये करणार असल्याचे सांगितले आहे. "बातमी खरी आहे. मी...
इंडियन प्रिमियर लीगच्या चौदाव्या हंगामासाठी आज लिलाव होणार आहे. चेन्नई इथे होणाऱ्या या लिलावासाठी आयपीएलचे आठही संघ सज्ज झाले आहेत. दुपारी तीन वाजता स्टार...
पश्चिम बंगालचे मंत्री झाकीर हुसेन हे काल रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यात क्रूड बॉम्बच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. गुरुवारी पहाटे त्यांना कोलकाता येथील सरकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग होत आहे. पाँडीचेरी येथे आपल्या भाषणात केलेल्या एका विधानामुळे गांधी यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत...
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता...
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागल्यामुळे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पालिकेची चिंता आणखी वाढली आहे. अशात औरंगाबादेत कोरोना बाधित रुग्णांची घरे सील होणार असल्याची माहिती...
या व्हिडिओ मधून रथ सप्तमीचे महात्म्य आणि वैशिष्ट्य गुरुजींनी सांगितले आहे. रथ सप्तमी आणि सूर्य यांच्यातला संबंध आणि सूर्याचे पूजन केल्यावर होणारे फायदे याबद्दल...
नेपाळच्या अंतर्गत राजकारणांच्या सिद्धांतांवरच नेपाळची आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट ठरतात. आणि त्यामुळेच चीनच्या आर्थिक आणि राजकीय ध्येयाचा फायदा करून घेण्यासाठी नेपाळने २०२० मध्ये भारतासोबत कुरघोडी करायला...
तिबेट या प्रदेशाच्या मुक्तीसाठी आणि तिबेटियन नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या भारत तिबेट सहयोग मंच या संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे...