दहशतवादी तहव्वरू राणाला भारतात आणल्यानंतर देशात आनंदाचे वातावरण आहे. जनतेला २६/११ चा काही प्रमाणात वचपा काढल्याचे समाधान आहे. परंतु, विरोधकांचा मात्र पार तिळपापड झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश खूपत असल्यासारख्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना तर आपले बिंग फुटणार? मुंबई हल्ल्याचे लोकल कनेक्शन उघड होणार? या भीतीने...
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी संबंधित मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केली आहे. ११ एप्रिल रोजी, केंद्रीय तपास...
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहिती नुसार बंगळूरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते आऊटर रिंग रोड मेट्रो लाईन या...
११ जानेवारी २०२० रोजी रेणू शर्मा या महिलेने महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आणि राज्यात एकच खळबळ उडाली. पण...
मराठीतील नामवंत कवी यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. मात्र या संस्थेच्या पुरस्कार स्थळी सरस्वतीची प्रतिमा स्थापन केलेली...
जयंतराव अभिनंदन, जातीसाठी माती खाल्लीत...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बलात्काराचा आरोप झालेल्या धनंजय मुंडे यांची जोरदार पाठराखण केली. मुंडेच्या ओबीसीपणाची ढाल करून त्यांनी...
राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी पक्ष ठामपणे त्यांच्या मागे उभा राहिला आहे. राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय पक्षाच्या...