28 C
Mumbai
Wednesday, April 16, 2025
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने या काँग्रेस नेत्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, ईडीकडून आरोपपत्र दाखल होताच काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी याला "सुडाचे राजकारण"...

प्रियांका चतुर्वेदी होणार ‘राष्ट्रवादी’?

ठाकरे गटाच्या खासदार आणि पक्षाचा दिल्लीतील चेहरा अशी ओळख असणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी या ठाकरे...

सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध MUDA प्रकरणात पुढील चौकशीचे आदेश

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दणका बसला असून म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) प्रकरणात...

‘मोदी काफीर आहेत, त्यांना मत देणारेही काफिर’

जम्मू काश्मीरमध्ये आज बराच बदल झाला आहे. याआधी, पाकिस्तानधार्जिणी मते व्यक्त करणे नित्यनियमाचे होते....

‘हिंदू देवतांमध्ये शक्ती असती तर आक्रमकांना शाप देत नष्ट...

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव इंद्रजीत सरोज यांनी...

“वक्फ मालमत्ता तृणमूल नेत्यांच्या, म्हणूनच बंगालमध्ये हिंसाचार”

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारावरून भाजपाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल...

झारखंडचे मंत्री हफीजुल हसन म्हणतात, संविधानापेक्षा शरियत उच्च

झारखंड सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि झारखंड मुक्ति मोर्चा (झामुमो) नेते हफीजुल हसन अंसारी...

तृणमूलच्या खासदाराची “डोळे काढण्याची, हातपाय तोडण्याची” धमकी; काय आहे...

वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये अजूनही तणावाचे वातावरण आहे. अशातच आक्षेपार्ह विधाने...

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
242,000सदस्य यादीसदस्य व्हा

वक्फने तामिळनाडूतील आणखी एका गावावर ठोकला दावा!

वक्फ सुधारणा विधेयकावरून सुरु असलेल्या वादादम्यान वक्फचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील कट्टुकोलाई गावावर वक्फने दावा ठोकला आहे. फेब्रुवारीमध्ये वक्फकडून याबाबत गावकऱ्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या...

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात गांधी कुटुंबीय आणि सॅम पित्रोदा यांचे नाव!

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात...

मुर्शिदाबाद हिंसाचार: वडील-मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन आरोपींना अटक!

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या हिंसाचारात पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. आता या खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात...

‘मोदी काफीर आहेत, त्यांना मत देणारेही काफिर’

जम्मू काश्मीरमध्ये आज बराच बदल झाला आहे. याआधी, पाकिस्तानधार्जिणी मते व्यक्त करणे नित्यनियमाचे होते. जम्मू काश्मीर स्वातंत्र्याच्या बाता तिथे...

इतर नवीनतम कथा

महाराष्ट्रात आता जेल टुरिजम सुरु

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी, महाराष्ट्रात "जेल टुरिजम" सुरु करणार असल्याची घोषणा केली. पत्रकारांशी संवाद साधताना देशमुखांनी अशी माहिती दिली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...

राम मंदिर निधी संकलन यात्रांवर हल्ले

राम मंदिर निधी संकलन यात्रा ही दिल्लीतसुद्धा होणार आहे. भव्य राम मंदिर बांधण्यासाठी भारतभर निधी संकलन यात्रा निघत आहेत. राम भक्त घरोघर निधी गोळा...

मेड इन इंडिया लसीचे जगभरात कौतुक

ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेट यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या एका अभ्यासात भारतात बनवलेल्या भारत बायोटेक लसीचे कौतुक केले आहे. या लसीची परिणामकारकता चांगली असून याचा...

राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणासाठी चार ओळीचा ट्विट...

शेतकरी नव्हे, हे तर डाव्यांचे आंदोलन

मोदी सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये शुक्रवारी एक विचित्र प्रकार घडला. शेतकरी संगठनांच्या नेत्यांनी एक मास्क लावलेला...

शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड होणारच!

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकरी ट्रॅक्टर रॅली करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी या रॅलीला परवानगी दिल्याचा दावा शेतकरी नेत्यांकडून केला जात आहे. या परेडचा मार्ग कोणता...

‘या’ मुद्द्यावरून झाली पाक सरकारची बोलती बंद

पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्या सरकारची बोलती बंद झाली आहे. चीनसोबतची जवळीक इम्रान सरकारला चांगलीच भोवली आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्षाने सरकारला ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक...

‘जय श्रीराम’ च्या घोषणांमुळे ममता बॅनर्जींनी केले भाषण बंद

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त कोलकात्यात झालेल्या शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या....

अशांत लिबिया

२०११ पासून गृहयुद्धाला बळी पडलेला लिबिया हा देश. ह्या गृहयुद्धामुळे उत्तर आफ्रिकेत बरीच राजकीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झाली. अरब स्प्रिंगचा फायदा घेऊन अमेरिकेने...