पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर आल्यानंतरही पाकिस्तान नेहमी प्रमाणे हात वर करत आहेत. विशेष म्हणजे, याउलट पाक सरकार आणि नेते भारतालाच धमकी देत आहेत.
याच मालिकेत बिलावल...
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाण्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रति मंदीर...
आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने मुस्लीम आरक्षणाची बांग देत विधिमंडळात प्रवेश...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की २१व्या शतकातील भारताला कृषी क्षेत्राला कापणी नंतरच्या प्रक्रिया आणि अन्न प्रक्रिया उत्पादनावर भर देण्याची गरज आहे. भारत सरकारतर्फे...
'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांची इतकी केविलवाणी अवस्था पाहिली नाही. या प्रकरणातील क्लिप्स खऱ्या की...
श्रीलंकेतल्या उच्चस्तरिय अधिकाऱ्यांनी श्रीलंका हा भारतासाठी पहिली प्राथमिकता असणारा देश आहे. भारत श्रीलंकेला संरक्षण क्षेत्रात कायमच संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
हे...
आजपासून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी सरकारनं चांगलेच धारेवर धरले आहे. राज्यपाल नियुक्त करणाऱ्या...
अकादमिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या लाटेक् आज्ञावलीचे प्रशिक्षण आता मराठीतही उपलब्ध असणार आहे. या प्रशिक्षणाच्या भाषांतरीत आवृत्तीचा समावेश राजभाषादिनाच्या मुहूर्तावर करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगावचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोविड-१९ विरोधातील लसीचा पहिला डोस आज घेतला. आजपासून भारतात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५-५९ वयोगटातील सहाव्याधी व्यक्तींनाही लस मिळणार आहे....
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स आहे. राज्य सरकारने स्वतः पेट्रोल-डिझेलवर तब्बल २७ रुपये कर लावला आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक पेट्रोल दर...
आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच काँग्रेस पक्षातर्फे स्टंटबाजी करत केंद्र सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेस पक्षाचे...
भारताचा 'परममित्र' असलेला पाकिस्तान आगामी काळात नरमण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून होणारे नुकसान पाहता पाकिस्तान हा निर्णय घेऊ शकतो. पाकिस्तानला सध्या कापसाची कमतरता भासतेय....