30 C
Mumbai
Thursday, May 1, 2025
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर आल्यानंतरही पाकिस्तान नेहमी प्रमाणे हात वर करत आहेत. विशेष म्हणजे, याउलट पाक सरकार आणि नेते भारतालाच धमकी देत आहेत. याच मालिकेत बिलावल...

मोठा निर्णय : राष्ट्रीय जनगणनेत होणार जातीय नोंदणी

पुढील राष्ट्रीय जनगणना मोहिमेत जातनिहाय माहिती गोळा केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी...

कॉंग्रेसने मोदींवर टीका करणारी पोस्ट हटवली; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मंगळवारी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा वादग्रस्त ‘डोके नसलेला’ पोस्टर आपल्या अधिकृत...

काँग्रेसच्या ‘त्या’ पोस्टवरून भाजपाने सुनावले; ‘सर तन से जुदा’...

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका...

टीकेची झोड उठताचं वडेट्टीवारांची माघार; माफी मागत दिले स्पष्टीकरण

जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असताना कॉंग्रेस नेत्यांकडून येणाऱ्या विधानांमुळे...

पाकला दरदरून घाम; पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ होऊ लागले...

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सूड घेतला जाण्याची भीती बाळगून पाकिस्तानी लष्कराने...

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

अयोध्येतील बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल!

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर...

भारताने शाहीद आफ्रिदीची लायकी दाखवली, केली ‘ही’ मोठी कारवाई!

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि भारतीय सैन्यावर आरोप करणाऱ्या शाहिद आफ्रिदीसाठी वाईट बातमी आहे. भारत सरकारने मोठी कारवाई...

मी धार्मिक कार्यक्रमांना जात नाही असे नाही, पण मी प्रदर्शन करत नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाण्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रति मंदीर...

पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर जाणार नाहीत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला भेट देणार नाहीत. रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ९ मे रोजी होणाऱ्या त्यांच्या विशेष कार्यक्रम, 'विजय...

इतर नवीनतम कथा

चीन-पाकिस्तानचे ‘जेएफ-१७’ नापास

चीन-पाकिस्तानने एकत्रितपणे विकसीत केलेले जेएफ-१७ 'थंडर' हे लढाऊ विमान आता पाकिस्तानला डोईजड झाले आहे. जेएफ-१७ 'थंडर' ची मेंटेनन्स कॉस्ट (विमान युद्धाकरता तयार राहावे यासाठी...

मनसुख हिरेनचा मृतदेह बोलेल काय?

ठाणे नौपाडाचे रहीवासी मनसुख हिरेन याचा मुंब्र्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडून गेला आहे. ठाण्याच्या या रहीवाशाचा मोबाईल रात्री दहाच्या सुमारास बंद झाला...

माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचा भाजपामध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. दिनेश त्रिवेदी यांनी १२ फेब्रुवारी रोजी तृणमूल काँग्रेसमधून आणि...

“अनुराग कश्यप, तापसी पन्नूवर २०१३ मधेही छापे”

तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर बुधवारी छापे टाकण्यात आल्यावर समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमांमध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या. या विषयावर...

“केरळचे मुख्यमंत्री परदेशी चलनाच्या तस्करीत लिप्त”- सोने तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी अवैध आर्थिक व्यवहारात सामील झाल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कस्टम विभागाने काही खळबळजनक दावे केले आहेत. सीमा शुल्क...

मृत्यूपूर्वी मनसुख हिरेन यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, ज्याचा तपास...

संयुक्त मोर्चकडून साठ उमेदवार जाहीर

एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता उमेदवारांची नवे जाहीर करायला सुरवात केली आहे. काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन सेक्युलर...

सचिन वाझे शिवसेनेचे असल्याने महत्वाच्या केसेस सोपवल्या?

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर टिका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेनेही टीका केली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या...

औरंगजेबाची दक्खन कामगिरी (भाग ३)

मीर जुम्ला १८ जानेवारी १६५७ रोजी औरंगबादला पोहोचला. औरंगजेबाने एक शुभ मुहुर्त काढुन ही मोहीम सुरु केली. २८ फेब्रुवारीला तो बिदरला पोहोचला. मीर जुम्ल्याच्या...

“आम्ही विनोद करतो पण टर नाही उडवत ” – भारत गणेशपुरे

भारत गणेशपुरे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रतिथयश कलाकार आहेत. एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहेच पण त्यांना आपण सगळे ओळखतो ते त्यांच्या...