पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर आल्यानंतरही पाकिस्तान नेहमी प्रमाणे हात वर करत आहेत. विशेष म्हणजे, याउलट पाक सरकार आणि नेते भारतालाच धमकी देत आहेत.
याच मालिकेत बिलावल...
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाण्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रति मंदीर...
चीन-पाकिस्तानने एकत्रितपणे विकसीत केलेले जेएफ-१७ 'थंडर' हे लढाऊ विमान आता पाकिस्तानला डोईजड झाले आहे. जेएफ-१७ 'थंडर' ची मेंटेनन्स कॉस्ट (विमान युद्धाकरता तयार राहावे यासाठी...
ठाणे नौपाडाचे रहीवासी मनसुख हिरेन याचा मुंब्र्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडून गेला आहे. ठाण्याच्या या रहीवाशाचा मोबाईल रात्री दहाच्या सुमारास बंद झाला...
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. दिनेश त्रिवेदी यांनी १२ फेब्रुवारी रोजी तृणमूल काँग्रेसमधून आणि...
तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर बुधवारी छापे टाकण्यात आल्यावर समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमांमध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या. या विषयावर...
मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी अवैध आर्थिक व्यवहारात सामील झाल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कस्टम विभागाने काही खळबळजनक दावे केले आहेत. सीमा शुल्क...
भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, ज्याचा तपास...
एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता उमेदवारांची नवे जाहीर करायला सुरवात केली आहे. काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन सेक्युलर...
मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर टिका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेनेही टीका केली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या...
मीर जुम्ला १८ जानेवारी १६५७ रोजी औरंगबादला पोहोचला. औरंगजेबाने एक शुभ मुहुर्त काढुन ही मोहीम सुरु केली. २८ फेब्रुवारीला तो बिदरला पोहोचला. मीर जुम्ल्याच्या...