आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर काल (८ एप्रिल) सिंगापूरमधील एका शाळेत लागलेल्या आगीत जखमी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात त्याच्या हाता-पायांना दुखापत झाली होती. तर धुरा धुरामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे...
हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील सुंदरनगर मधील जारोल विधानसभा मतदारसंघात भाजप खासदार कंगना राणौत यांनी एका सभेला संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान, कंगना राणौत यांनी काँग्रेसवर टीका केली आणि सांगितले की...
पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. नंदीग्राममध्ये निवडणुकीच्या काळात पुन्हा बंदुका आणि बॉम्ब चालले आहेत. त्यामुळे नंदीग्रामच्या जनतेला पुन्हा २०११ च्या निवडणुकांचे...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री धंनजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपातून बाहेर येतात न येतात ते लगेच पुन्हा नव्या अडचणीत सापडले आहेत....
"पाकिस्तान हा परस्परांचा आदर आणि शांततेच्या तत्त्वावर विश्वास ठेवणारा आहे. आता सर्व प्रकारच्या शांततेची गरज आहे." असे धक्कादायक विधान पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद...
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाविषयी नवीन धमकी दिली आहे. ऑक्टोबर पर्यंत शेतकरी आंदोलन संपणार नाही अशी धमकी राकेश टिकैत यांनी...
शेतकरी आंदोलनाला ‘नरसंहार’ म्हणणाऱ्या सर्व हॅशटॅगच्या विरोधात केंद्र सरकारचे आदेश न पाळणाऱ्या ट्वीटर विरोधात केंद्र सरकार आक्रमक झाले. केंद्र सरकारच्या आदेशांचे पालन न झाल्यास...
अमेरिकेतील काही प्रसिद्ध गायक, 'कलाकार' आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले. या सगळ्यांच्या ट्विटना उत्तर म्हणून आता भारतातील अनेक अभिनेतेही एकजूट होत आहे....
एल्गार परिषदेत हिंदू विरोधी गरळ ओकणाऱ्या शर्जील उस्मानी विरोधात अखेर एफआयआर दाखल झाला आहे. एल्गारच्या माध्यमातून त्याचा जिहादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. या...
अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका रिहाना, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध शाळकरी पर्यावरण प्रेमी ग्रेटा थुंबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनावर ट्विट केले आहे. या विषयावर...
या पुढे महाराष्ट्रातील मंत्र्यांना परदेश दौऱ्यासाठी स्पष्टीकरण देण्याच गरज असणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे नियम शिथिल केले आहेत. मात्र त्याच वेळी अधिकाऱ्यांसाठीचे...
टाटा ग्रुप भारतातील पहिले खाजगी कंपनीने बनवलेले लष्करी विमान बनवणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' ला देखील बळ मिळेल. याचबरोबर भारताचा संरक्षण...