32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

अनिल देशमुखांना सीबीआयकडून समन्स

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स पाठवलं आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त...

रियाझ काझींचे पोलिस सेवेतून निलंबन

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया समोरील स्फोटकांच्या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेला एपीआय सचिन वाझे याचा साथिदार रियाझ काझी यांनी पोलिस सेवेतून निलंबीत करण्यात...

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी याच आठवड्यात

सीबीआय याच आठवड्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावू शकते. शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसात प्राथमिक...

काशी विश्वेश्वराच्या वतीने याचिका दाखल करणाऱ्यांना धमकीचे फोन

स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वराच्या वतीने वाराणसीमधल्या ज्ञानवापी मशिदी खटल्याबाबत याचिका दाखल करणाऱ्या हरिहर पांडे यांना धमकीचे फोन करण्यात आले. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने पुरातत्त्व खात्याला...

पश्चिम बंगालमधून स्फोटक साहित्य जप्त

पोलीसांना पश्चिम बंगालच्या भातपारा विभागाच्या मद्राल जयचंडिताला भागातून बाँब, बाँब बनवण्याचे साहित्य, गन पावडर आणि काही बंदुकांच्या गोळ्या शनिवारी जप्त केल्या आहेत. पोलीसांनी स्फोटके कायदा...

‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’

दोन वर्षांपूर्वी पूजा सोनी नावाची दिल्लीत राहणारी एक तरुणी अशोक राजपूत नावाच्या एका माणसाला भेटते. भेटीचे रूपांतर प्रेमात होते. ते दोघेही लग्न करतात. दोन...

वाझे टीआरपी घोटाळ्यातही

ईडीने केला आरोप अँटिलिया समोरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेला मुख्य आरोपी सचिन वाझे याच्या अडचणीत अजून वाढ झाली...

सचिन वाझेचा साथीदार रियाझ काझीला अटक

अँटिलीया समोरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही खटल्यांमध्ये एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) सचिन वाझे याचा सहकारी रियाज काझी यांना अटक...

पत्रकाराच्या खुनामुळे ठाकरे सरकारमधील मंत्री अडचणीत?

नगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचा सहा एप्रिल रोजी खून झाला. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत दोघं जणांना अटक केली आहे. पण...

पश्चिम बंगाल निवडणूक: हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असतानाच हिंसेचं गालबोट लागलं आहे. कुचबिहारच्या शीतलकुचीमध्ये सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत. मतदानासाठी रांगेत...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा