तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला खूपच त्रासदायक आणि दुःखद घटना असल्याचे म्हटले आहे. शिवाय भारताने जबाबदारीने...
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. याच दरम्यान, भारतासोबत युद्धाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांची नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून...
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात एका सरकारी बस चालकाने ड्युटीवर असताना रस्त्यातच बस थांबवली आणि नमाज पठण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक परिवहन...
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या आरोपी तहव्वुर राणाचे आवाजाचे आणि हस्तलिखिताचे नमुने घेण्यास पटियाला हाऊस कोर्टाने परवानगी दिली आहे. एनआयएने कोर्टात याचिका दाखल करून राणाचे नमुने घेण्यासाठी परवानगी मागितली होती,...
उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या बाबा केदारनाथ धामचे कपाट २ मे रोजी विधीवतरीत्या उघडले जाणार आहेत. बाबा केदारनाथ धामचे कपाट उघडण्यापूर्वीच देश-विदेशातून मोठ्या संख्येने भक्तगण केदारघाटीमध्ये पोहोचू लागले आहेत....
जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूरजवळील नियंत्रण रेषेवर (एलओसी) विनाकारण गोळीबार करून पाकिस्तानने बुधवारी (३० एप्रिल) सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने...
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर...
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि भारतीय सैन्यावर आरोप करणाऱ्या शाहिद आफ्रिदीसाठी वाईट बातमी आहे. भारत सरकारने मोठी कारवाई करत त्याची लायकी दाखवून दिली आहे. भारताने माजी पाकिस्तानी कर्णधाराच्या...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाण्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रति मंदीर उभारण्यात आले आहे. आज (३० एप्रिल) अक्षय्य तृतीयेचा मृहूर्त साधत...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुःख झाल्यामुळे एका मुस्लिम महिलेने इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारला आहे. हिंदू रक्षा दलाच्या मदतीने तिने औपचारिक धार्मिक विधींद्वारे...