प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. दीप सिद्धू यानेच त्याच्या काही गुंडांसमवेत लाल किल्ल्यावर...
"मार्च २०२१ पर्यंत भारतात १७ राफेल विमाने दाखल होतील." अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत दिली. तर २०२२ पर्यंत राफेल विमानांचा संपूर्ण ताफा भारतात येणार आहे. असेही...
आपण आणि पर्यावरण वेगळे आहोत का? मानवाच्या वर्तणुकीचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? पर्यावरणीय बदल आपल्यावर उलटायला लागले आहेत का? कोविड आणि पर्यावरणीय बदलांचा नेमका काय संबंध आहे?
हे प्रश्न सामान्य...
रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकरी आंदोलनावरुन शरद पवार आणि आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधी क्रिकेट खेळले होते...
उत्तराखंडमध्ये जोशीमठाजवळ चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला. या महापूरामुळे धौलगंगा आणि ऋषिगंगा नदीच्या काठावरील गावांना धोका निर्माण झाला होता. या घटनेनंतर लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि इतर संस्थांतर्फे बचाव...
वाढीव वीज बिला विरोधातील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी एका भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं होतं. या प्रकरणी अटक झालेल्या १७ शिवसैनिकांना अपेक्षेप्रमाणे...
या अर्थसंकल्पात पुढील तीन वर्षांत भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम पुर्ण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या बरोबरच २०३० पर्यंत भारतीय रेल्वेला जगातील पहिली प्रदुषण विरहीत रेल्वे बनविण्याचे ध्येय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि शेतीमधील सुधारणा यावर भाष्य केले. नव्या कृषी कायद्यांविषयी बोलताना नरेंद्र मोदींनी...
भारतातील शेतकरी आंदोलनावर पॉप सिंगर रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतविरोधी ट्विट केले. या ट्विट्सच्या विरोधात भारतातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी #IndiaTogether या हॅशटॅगने ट्विट केले होते.
यामध्ये...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनाला व्यवसाय बनवलेल्या लोकांना टोला लगावला. अशा लोकांना ‘आंदोलनजीवी’ अशी नवी उपमाही मोदींनी दिली.
आपल्या देशात श्रमजीवी, बुद्धिजीवी जसे आहेत त्याच बरोबर...