केंद्रीय दूरसंचार आणि तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी भारतीय दूरसंचार कंपन्यांना ५जी तंत्रज्ञानासाठी भारतीय उपकरणे वापरण्याचा आग्रह केला आहे. विशेषतः या तंत्रज्ञानासाठी वापरायचे गाभ्याचे उपकरण (कोअर) हा भारतीय...
भरती एयरटेलने हैद्राबादमध्ये ५जी नेटवर्कची यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे उपलब्ध पायाभूत सुविधांवरच ५जी ची सुविधा पुरवण्याची क्षमता असणारी एयरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे.
एयरटेलने सध्या उपलब्ध असलेल्या ४जी...
सकाळी १५.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याने गुरूवार सकाळ मुंबईची वर्षातील सर्वात थंड सकाळ ठरली आहे. उत्तरेतील गार वाऱ्यांचा प्रभाव म्हणून मुंबईच्या तापमानात घट झाली आहे.
सांताक्रुझला असलेल्या भारतीय हवामान...
भारतात कोविड-१९ संसर्गाचा आलेख स्थिरावला असल्याची माहिती आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली. भारतातील १४६ जिल्ह्यात गेल्या सात दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही. त्याबरोबरच १८ जिल्ह्यांत गेल्या चौदा...
दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर पुन्हा एकदा हिंसा झाली आहे. सिंघू बॉर्डरवर प्रदर्शनकर्ते आणि स्थानिक यांच्यात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली आहे. या प्रकरणात हिंसा थांबवण्यासाठी मध्ये पडलेल्या पोलिसांवरही प्रदर्शनकर्त्यांनी हल्ला...
आजपासून संसदेच्या आर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरूवात झाली. आज संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. अभिभाषणावर १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला, भाषणादरम्यान घोषणाबाजी करून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. २६ जानेवारीला...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज मुंबई लोकल संदर्भात नवीन घोषणा केली. १ फेब्रुवारीपासून लोकलसेवा आम जनतेसाठी खुली करण्यात येणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. परंतु वेळेची मर्यादा अजूनही तशीच राहणार आहे....
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे सरकारवर मेट्रोच्या कामात दिरंगाई करण्यावरून हल्ला केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोमधून प्रवास केला आणि मुंबईकरांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी...
भारताने शेजारधर्मादाखल श्रीलंकेला कोविड-१९चे पाच लाख डोसेस पुरवले आहेत. भारताने शेजारील देशांना मैत्री खातर कोविड-१९ वरील लसींचा पुरवठा करायला सुरूवात केली आहे.
जगातील सर्वात मोठा लस उत्पादक असलेल्या भारताच्या सिरम...
दिल्लीच्या गाझिपूर सीमेवर चालू असलेल्या शेतकरी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे प्रवक्ते, नेते राकेश टिकैट यांचा तोल ढळला आणि त्यांनी एका माणसाच्या कानफटात लगावली. या माणसाची अजून ओळख पटलेली नाही.
"तो माणूस...