महाराष्ट्र रोज सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत नवा विक्रम रचताना दिसत आहे. महाराष्ट्र्र राज्याचा कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांक लागतो तर जगात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या...
रविवार २८ मार्च पासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी लावण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सुरु असलेला कोरोनाचा हाहाकार लक्षात घेता सरकारमार्फत हा निर्णय घेण्यात...
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये झालेला एक प्रमुख करार म्हणजे सिंधु जल करार. पाकिस्तान आणि भारत यांचे संबंध कायमच तणावपूर्ण राहिलेले आहेत. पण तरी हा करार अजून टिकून...
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. "मी लस घेतली पण फोटो काढायची नौटंकी केली नाही." असे विधान अजित पवार यांनी केले....
बांग्लादेशला स्वतंत्र होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आणि त्याच निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांग्लादेश भेटीसाठी गेले आहेत. या भेटीचा भारताला आंतरराष्ट्रीय दृष्टया काय फायदा होईल तसेच अंतर्गत...
आज सकाळी पूज्य आचार्य महाश्रमण यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी आचार्यांना या पवित्र स्थळाचा परिसर, इतिहास इत्यादी विषयांची माहिती दिली. त्यानंतर...
बांग्लादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधी शांतता पुरस्कार २०२० बांग्लादेशचे राष्ट्रपिता मुजिबुर रेहमान यांची धाकटी मुलगी शेख रिहाना हिला देण्यात आला आहे.
बांग्लादेशच्या राष्ट्रीय दिनी...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी बांग्लादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. हा त्यांचा कोविडनंतरचा पहिलाच परदेश दौरा आहे. त्याबरोबरच बांग्लादेश मुक्तीच्या ५०व्या वर्षाचे औचित्य साधून दोन दिवसांचा दौरा आखण्यात...
बांगलादेशाच्या स्वातंत्र्य दिनाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या दौऱ्यावर आले आहेत. कोरोना काळातील त्यांचा हा पहिलाच दौरा असून त्यांनी बांगलादेशच्या दौऱ्यात एक महत्वाचं...
केंद्र सरकारने अनेक बाबींचा विचार करून ‘योग’ला खेळ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या खेळाचा समावेश स्त्री आणि पुरूष दोन्ही गटांसाठी खेलो इंडिया युथ गेम्स, २०२१ मध्ये करण्यात आला...