मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्रात संचारबंदी लागू होणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, ही साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. मात्र...
मुख्यमंत्र्यांनी काल महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा केली. त्याबरोबर महाराष्ट्रातील काही घटकांसाठी मदतीची देखील घोषणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले.
ते म्हणाले, कडक निर्बंधांत विविध घटकांना सरकारने मदत केली...
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआयसमोर हजर झाले आहेत. त्यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची आज चौकशी होत आहे. या आरोपामुळेच देशमुखांना...
भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतच आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला असून आतापर्यंत ११ कोटी १० लाख ३३ हजार ९२५ लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे....
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केले. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मंत्र्यांचं...
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून...
आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीटर वरून अभिवादन केले आहे.
मोदी...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यानी राज्यात मागल्या दाराने लॉकडाऊन जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन असा थेट उच्चार न...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन या शब्दाचा उच्चार न करता मागल्या दाराने लाॅकडाऊन लावला. मुख्यमंत्र्यांच्या या...
कलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा आयपीएल २०२१ चा पाचवा सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमी धाव करून देखील शेवटच्या ६...