देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. अशातच देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. अशातच आता टाटा समूह विमानाद्वारे परदेशातून ६० क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. मराठा आरक्षण वैध ठरवण्याबाबत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवार ५ मे) सकाळी साडेदहा वाजता सुनावणी सुरु...
मुंबईला तब्बल १ लाख लसींचा पुरवठा झाला असून पुन्हा एकदा ४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. सध्या या लसी शासकीय लसीकरण केंद्रांवर उपलब्ध झाल्या आहेत.
मागचे काही दिवस मुंबईला...
देशात कोविडने थैमान घातले आहे. देशातील रुग्णवाढ अतिशय वेगाने होत आहे. त्यातच अत्यवस्थ रुग्णांना मोठ्या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी देशात वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत. देशाबाहेरूनही भारताला...
बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर विश्व हिंदू परिषदेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंगळवार, ४ मे रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढत विहिंपतर्फे आपली भूमिका मांडण्यात आली. हिंदू समाजाला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांना कॅट कडे जाण्याचा सल्ला न्यायालयाने दिला आहे. सिंह यांचे प्रकरण सेवेशी निगडित असल्याचे भासत असल्यामुळे न्यायालयाने हा सल्ला...
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेल्या हिंचारात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. या सर्व कार्यकर्त्यांची...
महाराष्ट्रात पोलीस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि बदली करण्यात आली आहे. यात आयपीएस अधिकारी के. वेंकटेशम, संदीप बिश्रोई, विवके फणसळकर अशा महत्वाच्या नावांचा...
२ मे च्या विधानसभा निकालांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यासंबंधीचे संकेत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांशी राज्यात उसळलेल्या हिंसाचारासंबंधी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ यांनी ट्विटरवरून या विषयी माहिती...