मोदी सरकारची सात वर्षे आज पूर्ण झाली. गेल्या सात वर्षांच्या काळात मोदी सरकारच्या एकूणच कामगिरीचा आलेख हा चढता आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोदी सरकारने पहिल्याच कार्यकाळापासून स्वच्छतेवर लक्ष...
कोरोनाच्या महामारीत निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय योगी सरकारने घोषित केला आहे. घरटी दहा...
मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष मंत्रालय या ठिकाणी दुपारी १२:४० वाजता अज्ञात व्यक्तीने फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. त्यावरून प्रचंड खळबळ उडाली. हा कॉल अफवा पसरवण्याच्या हेतूने...
उल्हासनगरमधील साई शक्ती इमारत दुर्घटनेनंतर आता महापालिकेला जाग आलेली आहे. आता धोकादायक इमारतीतील रहिवाशांना १५ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी इशारा दिला आहे. हे सर्वेक्षण झाले नाही तर रहिवाशांना सक्तीने...
कोरोनामुळे अवघे जग बेजार झाले आहे. त्यात भारतालाही कोरोनाचा फटका फार मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. राज्यामध्ये आजच्या घडीला शाळा सुटल्याने अनेक विद्यार्थी बालमजूर झालेले आहेत. राज्यामध्ये अनेक उद्योगधंदे तोट्यात...
व्यापाऱ्यांची आग्रही मागणी
राज्यातील टाळेबंदी वाढण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर आता व्यापारी वर्गही अस्थिर झालेला आहे. गेले कित्येक महिने दुकाने बंद असल्यामुळे व्यापारी वर्गाचे तसेच त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार यांचे मोठे...
भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या हे अनिल परब यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. अनिल परब यांच्या अर्धा डझन घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे असा आरोप करताना...
कुणी निंदा वा वंदा, टक्केवारी, खंडणी आणि वसुली हाच शिवसेनेचा धंदा... अशा तिखट शब्दांत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मोटार वाहननिरीक्षकाच्या लेटरबॉम्बसंदर्भात भाष्य करत ठाकरे सरकारवर शंरसंधान केले...
ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक तीन सदस्यीय...
कोविडमुळे घरातील कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांसाठी मोदी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. या कुटुंबांना आर्थिक साहाय्य मिळावे या दृष्टीने केंद्र सरकारकडून काही महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या गेले आहेत....