'राष्ट्रवादीचा पोपट रोजच बोलतो' असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नवाब मलिक...
रमण राघव, बियर मॅन यांच्यानंतर मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत पाहायला मिळाली. अवघ्या १५ मिनिटांत दगडाने ठेचून दोघा जणांची हत्या या सायको किलरने केली. फुटपाथ वरील व्यक्तींच्या हत्या...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवभूमी उत्तराखंडमध्ये जाणार आहेत. पुढली महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरच्या ५ तारखेला पंतप्रधान मोदींचा उत्तराखंड दौरा निश्चित झाला आहे. आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे उदघाटन करण्यासाठी पंतप्रधान...
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही सुरूच असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारामधील परिवहन मंडळाच्या एका चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागच्या बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर...
मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेत रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शक्तिकांत दास आणखी तीन वर्षे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कायम राहणार आहेत. केंद्रीय...
पुण्यातील बँकेवरील दरोड्याची घटना ताजी असताना आता जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील...
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार रजनीकांत यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. चेन्नई येथील कावेरी हॉस्पिटलमध्ये रजनीकांत यांना ठेवले गेले आहे. गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणी करण्यासाठी रजनीकांत कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल...
झुक्याची चावडी अशी ओळख असलेल्या फेसबूकने आपले नामांतर केले आहे. फेसबुकचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी या संदर्भातील घोषणा केली आहे. फेसबुक...
भाजपा तेलंगणा या राज्यात आपला पाया भक्कम करण्याच्या तयारीत आहे. विशेषत: दुब्बका पोटनिवडणूक आणि जीएचएमसी निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर तेलंगणातील पक्ष वाढवण्यासाठी केंद्रीय सत्ताधारी पक्ष कोणतीही कसर सोडताना दिसत...
टी २० विश्वचषक २०२१ च्या पहिल्याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. भारताने हा सामना गमावताच भारतात काही ठिकाणी पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला. एवढेच...