26 C
Mumbai
Sunday, October 27, 2024

Team News Danka

29645 लेख
0 कमेंट

मंगळुरू जंक्शनला सावरकरांचे नाव देण्यावरून वाद

मंगळुर पालिकेत भाजपाने सुरतकल जंक्शनला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी त्याला मोठा विरोध होत आहे. हे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे. सदर प्रस्ताव भाजपाचे आमदार भरत शेट्टी...

‘शिवसेनाप्रमुखांनी कधीही खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली नाही’ म्हणणारे आता काय करतायत?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी याआधी शरद पवारांबद्दल कोणते उद्गार काढले होते याचा पाढा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविला. राणे यांनी...

लक्ष्मीपूजन करतानाच कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार! ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र फटाक्यांचा धुमधडाका सुरु असताना गुरुग्राम मात्र खऱ्याखुऱ्या गोळीबाराने हादरून गेले आहे. घरात घुसून एकाच कुटुंबातील एक, दोन नाही तर तब्बल सहा जणांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला...

ठाकरे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, माझं चॅलेंज आहे

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केल्यानंतर भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी आता राज्य सरकारला घेरले आहे. ठाकरे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही. माझं चॅलेंज आहे. असा थेट दावा चंद्रकांत...

शिवसेनेला दुसऱ्याच्या मुलाचे बारसे करण्याची सवय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात नुकत्याच देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की,...

‘वोक’ बायडन यांना मोठा झटका

केवळ एक वर्षांपूर्वी निवडून आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना २ नोव्हेंबर रोजी जोरदार धक्का बसला आहे. सलग १२ वर्ष सत्तेत असलेल्या आणि डेमोक्रॅटिक पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या व्हर्जिनिया...

उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा

दंगलीतील नुकसानभरपाईसाठी होणार मोठी मदत उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पावलावर पाऊल ठेवत, मध्य प्रदेश सरकार एक विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या विधेयकामुळे प्रशासनाला जातीय दंगली, निदर्शनांदरम्यान एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या...

आसाम सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’

नागरिकत्व सिद्ध करा, स्थलांतरित व्हा दरांगमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईनंतर आसाम सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात आली. परंतु आसाम सरकारने कोर्टात दिलेल्या उत्तरामुळे विरोधकांनाच पंचाईत झाली आहे. नागरिकत्व सिद्ध केल्यास आम्ही या...

चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?

तेलंगणातील आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांना पत्र लिहून कोविड-१९ नंतर तिच्या गावाकडे येणारी, बंद पडलेली बस सेवा पूर्ववत करण्यासाठी मदत मागितली आहे. या प्रकरणावर सरन्यायाधीशांद्वारे माहिती...

आदिगुरू शंकराचार्यांचे ध्यानस्थ शिल्प देशाला अर्पण

पंतप्रधान मोदींनी केले अनावरण आदिगुरू शंकराचार्य यांच्या १२ फुटी शिल्पाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. केदारनाथ मंदिराच्या मागील बाजूस हे शिल्प आहे. पंतप्रधान देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये...

Team News Danka

29645 लेख
0 कमेंट