महाराष्ट्राची हास्यजत्रातून सर्वांच्या घराघरात पोहोचलेला समीर चौघुले आता तरुणांच्या ‘अंगाखांद्यावर खेळणार’ आहे. महाराष्ट्राला हसविणाऱ्या या कार्यक्रमात समीर चौघुलेचे काही पंचेस चांगलेच गाजले आहेत. त्याच पंचेसचा उपयोग करून टी-शर्ट बाजारात...
मुंबई पोलिसांना दोन जण चौकशी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इमारतीच्या सभोवतालचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे, मुंबई...
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना एनसीबी, मुंबई प्रादेशिक युनिटचे संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या...
प्रधानमंत्री जन-धन योजना, डिजिटल पायाभूत सुविधा आणि बँकिंग करस्पाँडंटचा वापर या सर्व गोष्टींनी चालना दिली, ज्यामुळे भारतातील प्रति १ लाख प्रौढ व्यक्तींमागे बँक शाखांची संख्या २०१५ मध्ये १३.६ वरून...
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून विलनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे जोपर्यंत राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशाराही एसटी कर्मचाऱ्यांनी दिला...
पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विजय शेखर शर्मा यांनी आज कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आधी आशीर्वाद घेण्यासाठी आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराला भेट दिली. Paytm चा IPO,...
अस्लम शेख यांनी पत्रकार परिषदेत केले विधान
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कॉर्डिलिया क्रूझवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना बोलावण्यात आले होते, असे सांगितल्यानंतर शेख यांनी आपल्याला पार्टीसाठी बोलावणे होते,...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज कैरानामध्ये गेले. पश्चिम उत्तरप्रदेशातील शामलीमधील कैराना जे २०१७ सालच्या निवडणुकीपूर्वी स्थानिक मुस्लिम गुन्हेगारी टोळ्यांमुळे हिंदू कुटुंबांच्या स्थलांतरामुळे चर्चेत होते. कैरानामध्ये ५० टक्के मुस्लिम...
‘अहमदनगर शासकीय रुग्णालयातील दुर्घटना नसून महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड होय, अशा शब्दांत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल करताना भाजपा नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे...
पंढरपूरच्या पालखी मार्गाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मोदींनी वारकऱ्यांकडून तीन आशीर्वाद मागितले आहेत. पहिला आशीर्वाद, वारीच्या...