26 C
Mumbai
Saturday, October 26, 2024

Team News Danka

29627 लेख
0 कमेंट

साहित्य संमेलनगीतात सावरकरांना स्थान का नाही?

नाशिककरांनी, साहित्यप्रेमींनी उपस्थित केला प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ला भगूर, नाशिक येथे झाला असला तरी नाशिकला होत असलेल्या ९४व्या साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये मात्र सावरकरांचा उल्लेख नाही. अनेक...

हिंदू संस्थांना बदनाम करायचा नवाब मलिकांचा प्रयत्न

नवाब मलिक यांनी दाऊद आणि सनातन संस्थेचा संबंध जोडत हिंदू संस्थांना बदनाम करायचे कारस्थान चालवले आहे असा आरोप सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला. दाऊद आणि सनातन...

एकाच रांगोळीत शिवाजी महाराज आणि वाघाचे दर्शन

पालघर जिल्ह्यातील वसई येथे रांगोळीचे प्रदर्शन भरले होते यामध्ये वसई आणि आजूबाजूच्या परिसरातील कलाकारांनी त्यांची रांगोळीची कला या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समोर आणली. वसईच्या न्यु इंग्लिश स्कूलमध्ये हे अनोखे...

वरळी कोळीवाड्यात दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू

वरळी कोळीवाड्यातील डेपोत मंगळवारी हृदयद्रावक घटना घडली. त्यात दोन बसच्या मध्ये चिरडून एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्या भागात संतापाचे वातावरण आहे. दुपारी १२ वाजता ही...

मुख्यमंत्र्यांना मणक्याचा त्रास; शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाला असून हा त्रास आणखी त्रास बळावल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू...

कोका- कोला ‘थंड’ का झाला? महसुलात झाली मोठी घट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन पुकारल्यामुळे त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. तसेच शीतपेये पिण्यापासून लोक परावृत्त होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शीतपेये निर्माता कोका- कोला इंडियाने २०२०- २१ च्या...

जनधन खाती वाढली आणि गुन्हे घटले!

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जनधन खाते असलेल्या राज्यांमध्ये दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी झाल्याचे भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अहवालातून समोर आले आहे. तसेच जनधन खाती असलेल्या राज्यांमध्ये गुन्ह्यांच्या...

फडणवीसांच्या आरोपांना मलिकांचे आरोपांनी उत्तर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिक यांच्यावर हल्ला चढवताना १९९३ च्या स्फोटातील दोषींकडून जमीन खरेदी केल्याचा...

पिचलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता ठाकरे सरकारची अवमान याचिका

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून यावर आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडस्ट्रीयल कोर्ट,...

नवाब मलिक कुटुंबाला कशी मिळाली ३ एकरची जमीन अवघ्या ३० लाखाला

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या जमिनीबाबत मंगळवारी ‘बॉम्ब’ फोडला, त्यातील ३ एकरची जमीन अवघ्या ३० लाखाला विकल्याचा आरोप पुराव्यांसह...

Team News Danka

29627 लेख
0 कमेंट