निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी काल असे प्रतिपादन केले की, या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था १०% पेक्षा जास्त वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. याला खरीप पीक, उत्तम रब्बी पिकाची...
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शुक्रवारी सांगितले की त्यांनी पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात दोन बांगलादेशी गौ तस्करांना गोळ्या घालून ठार केले.
ज्या दिवशी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला पश्चिम बंगालचे मुख्य सचिव...
कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी केल्याच्या प्रकरणानंतर आता एनसीबीच्या दक्षता समितीने काही पुरावे हस्तगत केले आहेत. त्यात काही इलेक्ट्रॉनिक पुरावेही ताब्यात घेण्यात आले आहेत. अजून काही महत्वाच्या लोकांना...
त्रिपुरामध्ये झालेल्या कथित मुस्लिमविरोधी हल्ल्याविरोधात महाराष्ट्रामध्ये मालेगाव आणि अमरावतीमध्ये मुस्लिम जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे. त्रिपुरामधील कथित प्रकाराविरोधात महाराष्ट्रातील मुस्लिम समुदाय का दगडफेक करत आहे? असा प्रश्न सामान्य जनतेला...
गेल्या सात वर्षांत देशातील डिजिटल व्यवहारांमध्ये १९ पटींनी वाढ झाली आहे असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आरबीआयने सुरु केलेल्या दोन नव्या योजनांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. एसटी कामगारांच्या मागण्यांवर या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. काल एसटी...
देशातील १० मोठ्या राज्यांमध्ये एसटी बस चालक आणि वाहकांना सर्वात कमी पगार मिळतो. असे असतानाही महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा ६५०० कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. दरम्यान पगार वेळेवर न मिळाल्याने...
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला विजयी करण्याचा मानस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी बोलून दाखवला आहे. मुंबई येथे नड्डा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मुंबईकरांनी महापालिकेवर भाजपाचा झेंडा...
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी न्यूज डंकाच्या 'सुशासन पर्व' या दसरा-दिवाळी अंकाचे कौतुक केले आहे. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील राजकीय कारकिर्दीला २०...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पद्म पुरस्कारांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल केले आहेत. खरे तर, गेले अनेक वर्षांपासून या बदलांची आवश्यकता होती. समाजाच्या विकासासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या कार्याची...