शनिवार, १३ नोव्हेंबर रोजी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भारत सरकारतर्फे गौरव करण्यात आला. राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमात १२ खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात...
भारतातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांपैकी एक मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली येथे तेलतुंबडेला कंठस्नान घालण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील...
गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्हयात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंह उर्फ बबलू यांना फरार घोषित करण्यात यावे व त्यांची संपत्ती ताब्यात घेण्यात यावी असा अर्ज...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमगडचे नाव बदलून 'आर्यमगड' करणार असल्याचे संकेत दिले आहेत. योगी आदित्यनाथ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आझमगडमध्ये एका सभेला संबोधित करत होते.
“ज्या विद्यापीठाची...
नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल २६ नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले...
"मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. आज हुतात्मा झालेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी...
मुंबईने लसीकरणात आज ऐतिहासिक टप्पा गाठत १८ वर्षांवरी वयोगटातील १०० टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. लसीकरण मोहीम सुरु झाली तेव्हा राज्य सरकारने केंद्रावर...
महाराष्ट्रात महिला अत्याचारांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच बीड जिल्ह्यातून एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर ४०० जणांनी बलात्कार केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे घडली आहे....
निर्णायक विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना, ABP News ने CVoter सोबत या राज्यांमधील मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. इतर गोष्टींबरोबरच, सर्वेक्षणात उत्तर प्रदेश, पंजाब,...
मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहून राज्याच्या राजधानीतील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव आदिवासी राणी, राणी कमलापती भोपाळची शेवटची गोंड राणी यांच्या नावावर ठेवण्याची शिफारस केली...